शुक्ला बोस यांच्या मते, गरीबांचं शिक्षण म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नव्हे. त्या आपल्या परिक्रमा ह्युमॅनिटी फाउंडेशनबद्दल सांगत आहेत, जे निराशाजनक आकडेवारीच्या पलीकडं जाऊन आणि प्रत्येक मुलाला स्वतंत्र व्यक्ती मानून, भारतातील झोपडपट्ट्यांमध्ये आशेचा किरण आणत आहे.
No comments:
Post a Comment