Tuesday, June 3, 2014

माणूस गेला की...

माणूस आहे तोपर्यंत सगळं आहे.
माणूस गेला की...
मग कसला जय नि कसला पराजय.
कसलं राजकारण, कसली निवडणूक.
कसली सत्ता, कसलं पद.
कसले मनसुबे, कसले डावपेच.
माणूस आहे तोपर्यंत सगळं आहे.
माणूस गेला की संपलं सगळं!

No comments:

Post a Comment