माणूस गेला की...
मग कसला जय नि कसला पराजय.
कसलं राजकारण, कसली निवडणूक.
कसली सत्ता, कसलं पद.
कसले मनसुबे, कसले डावपेच.
माणूस आहे तोपर्यंत सगळं आहे.
माणूस गेला की संपलं सगळं!
![Share/Bookmark](http://static.addtoany.com/buttons/share_save_171_16.png)
Purchase my books on Amazon: https://amazon.com/author/aksharmann
Powered By
Versatile Corporate Solutions
या ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार
No comments:
Post a Comment