ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, October 27, 2016

पास-नापास

परीक्षा नक्की कशासाठी? नो डिटेन्शन पॉलिसी म्हणजे काय? कुणालाही नापास करण्याचा नक्की हेतु काय? मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी परीक्षा हवी की चाचणी हवी? मुळात परीक्षा पद्धत सुरु करणं किंवा न करणं राज्य सरकारच्या हातात तरी आहे का? मुलांना शिकवण्यापेक्षा, त्यांना शाळेत यावंसं वाटेल असं वातावरण बनवण्यापेक्षा शाळेत येणा-या मुलांना नापास करायची कसली घाई आहे? परीक्षा नाही म्हणून मुलं शिकत नाहीत असं म्हणणा-यांनी परीक्षा असताना आपण खरंच काय शिकलो यावर प्रामाणिकपणे विचार करावा, असं मला वाटतं...




Share/Bookmark

No comments:

Post a Comment