New Marathi film - TimePass. Not worth for even time-pass!! You want to show love-story? Ok. You want to show college life masti? Ok. You want to show rebellious youth? Ok. But why do you have to glorify eve-teasing and verbal abusing? Why do you have to justify insulting and disobeying your hardworking and caring parents? Why are your jokes targeted at a particular caste (Brahmins, to be specific)? Personally, I couldn't bear this nonsense and left the theater in disgust! (That doesn't happen with me often. I've even watched the entire length of 'Chandni Chowk to China', which was the worst movie by Akshay Kumar - according to himself!!) To add to the 'glory' of this movie 'TimePass', there were several young boys seated around us, whistling and shouting abuses and slogans on every other dialogue of the actors. Most of these boys were drunk and were losing their balance inside the theater. Mind you, I'm talking about 'the' E-Square (Pune-Shivajinagar), where you are not allowed to enter with a Pepsi bottle since it is an 'outside' beverage...but you can pass through all security checks and procedures even if you're heavily drunk! (Good places to be visited by good people in good company are becoming extinct scaringly faster than expectation!!)
ऐसी अक्षरे
Monday, January 20, 2014
Sunday, January 19, 2014
कसाबच्या बिर्याणीची गोष्ट
काल एका समारंभात बोलताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेला खुलासा -
आर्थर रोड तुरुंगात अजमल कसाबची केस कडेकोट बंदोबस्तात सुरु होती. दिवस राखी पौर्णिमेचा होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, 'सव्वीस अकरा'चा आरोपी कसाबपासून पाच फुटांवर बसले होते. निकमांच्या डाव्या मनगटावर राखी बांधलेली होती, तिच्याकडं बोट दाखवून कसाबनं खुणेनंच विचारलं, हे काय आहे? निकमांनी त्याला राखी म्हणजे काय, बहीण-भावाच्या नात्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. न्यायाधीश अजून आले नव्हते, पण कसाबच्या केसचं 'लाइव्ह रिपोर्टींग' करण्यासाठी झाडून सगळ्या देशी-विदेशी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उज्ज्वल निकम कसाबशी बोलत असतानाच न्यायाधीश आले. त्यांनी निकमांना 'काय चाललंय?' असं विचारलं. त्यावर, कसाब राखीबद्दल विचारत होता म्हणून त्याला माहिती देत होतो, असं निकमांनी सांगितलं. त्यांच्या बोलण्यात बहिणीचा उल्लेख आला तेव्हा कसाबची मान शरमेनं खाली गेली, असं एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं पाहिलं (म्हणे)! त्याबरोबर काही अतिउत्साही प्रतिनिधी बाहेर उभ्या असलेल्या ओबी व्हॅन्सना ही 'ब्रेकींग न्यूज' द्यायला पळाले. झालं, सगळ्या न्यूज चॅनल्सवर ही न्यूज फुटली, तज्ज्ञांचे पॅनल्स चर्चेला बसले... 'बहिणीच्या आठवणीनं कसाबच्या डोळ्यांत पाणी!', 'कसाब खरंच गुन्हेगार की फक्त बळीचा बकरा?', 'कसाबमधे जिवंत आहे माणुसकी', 'कोवळ्या वयात चुकलेला कसाबसुद्धा एक सामान्य माणूस', वगैरे वगैरे. दुपारी साधारण दीडच्या सुमारास फुटलेल्या या बातमीनं संध्याकाळपर्यंत सगळी चॅनल्स, संपूर्ण मीडिया व्यापून टाकलं.
संध्याकाळी पाच वाजता केसचं कामकाज संपवून निघालेल्या उज्ज्वल निकमांना त्यांच्या 'इंटेलिजन्स ऑफीसर'चा मेसेज मिळाला - 'सर, बाहेरचं वातावरण इमोशनली चार्ज केलं गेलंय, कसाबला भरपूर सिंपथी मिळवून दिली जातीय!' आता बाहेर पडल्यावर सगळ्या वाहिन्यांचे कॅमेरे आणि माइक आपल्यावर रोखले जाणार याची कल्पना असल्याने काय बोलायचं याचा विचार करत उज्ज्वल निकम बाहेर आले. अपेक्षेप्रमाणे सर्व प्रतिनिधी त्यांच्यावर तुटून पडले - 'कसाब खरंच रडला का? कसाब काय म्हणाला? कसाबला बहीण आहे का? वगैरे वगैरे.' उज्ज्वल निकमांनी फक्त एकच वाक्य उच्चारलं, 'कसाबनं आज मटण बिर्याणी मागितली.' बस्स!
न्यूज चॅनेल्सवर ताबडतोब दुसरी ब्रेकींग न्यूज - 'कसाब निर्दयी अतिरेकी, निरपराध लोकांची हत्त्या करून वर बिर्याणी मागितली!' पुन्हा तज्ज्ञांचे पॅनल्स चर्चेला बसले, 'किती निर्दयी माणसं तयार केलीत पाकिस्ताननं, अशा दहशतवाद्यांना फाशीच दिली पाहिजे, वगैरे वगैरे.' आता 'कसाबनं मटण बिर्याणी मागितली' एवढ्यावर न थांबता, मीडियातल्या काही क्रिएटीव्ह लोकांनी नवीनच बातमी बनवली, 'सरकार कसाबला रोज बिर्याणी खाऊ घालतंय!!' आणि मग सुरु सरकारला (टु बी स्पेसिफिक, कॉंग्रेसला आणि आर. आर. आबांना) झोडपणं... 'कसाबला बिर्याणी खायला घालणारं सरकार' असा प्रचार... आणि अशाच अनेक सुरस आणि चमत्कारिक गोष्टी!
अलीकडेच एका चॅनेलवर 'सव्वीस अकरा' संबंधित कार्यक्रमात उज्ज्वल निकम आणि आर. आर. पाटील दोघेही सहभागी होते. त्यावेळी सर्वप्रथम निकमांनी या 'बिर्याणी प्रकरणा'चा जाहीर खुलासा केला, तेव्हा आर. आर. आबा म्हणाले, 'आत्ता मला कळालं कसाबच्या बिर्याणीमागं कुणाचा हात होता!'
(ही गोष्ट इथं सांगण्याचा उद्देश 'मीडिया पब्लिकला कसं आणि काय बनवतंय आणि पब्लिक कसं बनतंय, ते कळावं' इतकाच!)
आर्थर रोड तुरुंगात अजमल कसाबची केस कडेकोट बंदोबस्तात सुरु होती. दिवस राखी पौर्णिमेचा होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, 'सव्वीस अकरा'चा आरोपी कसाबपासून पाच फुटांवर बसले होते. निकमांच्या डाव्या मनगटावर राखी बांधलेली होती, तिच्याकडं बोट दाखवून कसाबनं खुणेनंच विचारलं, हे काय आहे? निकमांनी त्याला राखी म्हणजे काय, बहीण-भावाच्या नात्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. न्यायाधीश अजून आले नव्हते, पण कसाबच्या केसचं 'लाइव्ह रिपोर्टींग' करण्यासाठी झाडून सगळ्या देशी-विदेशी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उज्ज्वल निकम कसाबशी बोलत असतानाच न्यायाधीश आले. त्यांनी निकमांना 'काय चाललंय?' असं विचारलं. त्यावर, कसाब राखीबद्दल विचारत होता म्हणून त्याला माहिती देत होतो, असं निकमांनी सांगितलं. त्यांच्या बोलण्यात बहिणीचा उल्लेख आला तेव्हा कसाबची मान शरमेनं खाली गेली, असं एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं पाहिलं (म्हणे)! त्याबरोबर काही अतिउत्साही प्रतिनिधी बाहेर उभ्या असलेल्या ओबी व्हॅन्सना ही 'ब्रेकींग न्यूज' द्यायला पळाले. झालं, सगळ्या न्यूज चॅनल्सवर ही न्यूज फुटली, तज्ज्ञांचे पॅनल्स चर्चेला बसले... 'बहिणीच्या आठवणीनं कसाबच्या डोळ्यांत पाणी!', 'कसाब खरंच गुन्हेगार की फक्त बळीचा बकरा?', 'कसाबमधे जिवंत आहे माणुसकी', 'कोवळ्या वयात चुकलेला कसाबसुद्धा एक सामान्य माणूस', वगैरे वगैरे. दुपारी साधारण दीडच्या सुमारास फुटलेल्या या बातमीनं संध्याकाळपर्यंत सगळी चॅनल्स, संपूर्ण मीडिया व्यापून टाकलं.
संध्याकाळी पाच वाजता केसचं कामकाज संपवून निघालेल्या उज्ज्वल निकमांना त्यांच्या 'इंटेलिजन्स ऑफीसर'चा मेसेज मिळाला - 'सर, बाहेरचं वातावरण इमोशनली चार्ज केलं गेलंय, कसाबला भरपूर सिंपथी मिळवून दिली जातीय!' आता बाहेर पडल्यावर सगळ्या वाहिन्यांचे कॅमेरे आणि माइक आपल्यावर रोखले जाणार याची कल्पना असल्याने काय बोलायचं याचा विचार करत उज्ज्वल निकम बाहेर आले. अपेक्षेप्रमाणे सर्व प्रतिनिधी त्यांच्यावर तुटून पडले - 'कसाब खरंच रडला का? कसाब काय म्हणाला? कसाबला बहीण आहे का? वगैरे वगैरे.' उज्ज्वल निकमांनी फक्त एकच वाक्य उच्चारलं, 'कसाबनं आज मटण बिर्याणी मागितली.' बस्स!
न्यूज चॅनेल्सवर ताबडतोब दुसरी ब्रेकींग न्यूज - 'कसाब निर्दयी अतिरेकी, निरपराध लोकांची हत्त्या करून वर बिर्याणी मागितली!' पुन्हा तज्ज्ञांचे पॅनल्स चर्चेला बसले, 'किती निर्दयी माणसं तयार केलीत पाकिस्ताननं, अशा दहशतवाद्यांना फाशीच दिली पाहिजे, वगैरे वगैरे.' आता 'कसाबनं मटण बिर्याणी मागितली' एवढ्यावर न थांबता, मीडियातल्या काही क्रिएटीव्ह लोकांनी नवीनच बातमी बनवली, 'सरकार कसाबला रोज बिर्याणी खाऊ घालतंय!!' आणि मग सुरु सरकारला (टु बी स्पेसिफिक, कॉंग्रेसला आणि आर. आर. आबांना) झोडपणं... 'कसाबला बिर्याणी खायला घालणारं सरकार' असा प्रचार... आणि अशाच अनेक सुरस आणि चमत्कारिक गोष्टी!
अलीकडेच एका चॅनेलवर 'सव्वीस अकरा' संबंधित कार्यक्रमात उज्ज्वल निकम आणि आर. आर. पाटील दोघेही सहभागी होते. त्यावेळी सर्वप्रथम निकमांनी या 'बिर्याणी प्रकरणा'चा जाहीर खुलासा केला, तेव्हा आर. आर. आबा म्हणाले, 'आत्ता मला कळालं कसाबच्या बिर्याणीमागं कुणाचा हात होता!'
(ही गोष्ट इथं सांगण्याचा उद्देश 'मीडिया पब्लिकला कसं आणि काय बनवतंय आणि पब्लिक कसं बनतंय, ते कळावं' इतकाच!)
कसाबच्या बिर्याणीची गोष्ट
Wednesday, December 11, 2013
अण्णा का पैगाम, पुराने साथी केजरीवाल के नाम...
तेरी पार्टी में ना रखेंगे कदम, 'आप' के बाप
तेरे सपोर्ट में कुछ कहेंगे ना हम, आज के बाद
तेरी पार्टी में...
मेरा आंदोलन...
मेरा 'आंदोलन' समझ लेना इक जरीया था
तुझको आखिर मिल ही गया जो तेरा 'सपना' था
हम को 'दिल्ली' में ना बुलाना सनम, आज के बाद
फिर से आएंगी...
फिर से आएंगी खबरें मेरे 'अनशन' की
तुम तो मिटींग में रहोगे अपने कॅबिनेट की
ज्यूस भी हम खुद ही पी लेंगे सनम, आज के बाद
तेरे सपोर्ट में कुछ कहेंगे ना हम, आज के बाद
तेरे सपोर्ट में कुछ कहेंगे ना हम, आज के बाद
तेरी पार्टी में...
मेरा आंदोलन...
मेरा 'आंदोलन' समझ लेना इक जरीया था
तुझको आखिर मिल ही गया जो तेरा 'सपना' था
हम को 'दिल्ली' में ना बुलाना सनम, आज के बाद
फिर से आएंगी...
फिर से आएंगी खबरें मेरे 'अनशन' की
तुम तो मिटींग में रहोगे अपने कॅबिनेट की
ज्यूस भी हम खुद ही पी लेंगे सनम, आज के बाद
तेरे सपोर्ट में कुछ कहेंगे ना हम, आज के बाद
अण्णा का पैगाम, पुराने साथी केजरीवाल के नाम...
Sunday, December 8, 2013
राईट टू रिजेक्ट
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 'राईट टू रिजेक्ट' वापरण्यात आला. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन - इव्हीएम-वरच्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यावेसे वाटत नसेल तर 'नन ऑफ द अबोव्ह - नोटा'चा पर्याय उपलब्ध होता. मतदारांना एकही उमेदवार पसंत न पडणं हे सर्व पक्षांचं आणि एकूणच सिस्टीमचं अपयश म्हणावं लागेल, पण... दिल्लीत एकूण मतदार होते एक कोटी पंधरा लाख, त्यापैकी अठ्ठ्याहत्तर लाख बासष्ठ हजार म्हणजे अडुसष्ठ टक्के प्रत्यक्ष मतदान झालं. आणि त्यापैकी 'नोटा' अर्थात 'एकही उमेदवार पसंत नाही' अशी फक्त पंचेचाळीस हजार सहाशे म्हणजे 0.58% मतं होती! मत द्यावंसं वाटेल असा एक तरी उमेदवार उपलब्ध असणं, ही खरंच खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे, नाही का?
राईट टू रिजेक्ट
Saturday, November 30, 2013
गाणं
लग्नाचा सीझन. शहरातली सगळी कार्यालयं माणसांनी भरलेली. रस्त्यांच्या दोन्ही बाजू पार्क केलेल्या गाड्यांनी भरलेल्या. एकामागून एक अशा सलग दोन-दोन तीन-तीन वराती. वरातीत नाचणारे उत्साही स्त्री-पुरुष, मुलं, काही ठिकाणी घोडेही! कामाच्या वेळी ट्रॅफीकमधे अडकल्यामुळं हॉर्न वाजवून वरातीच्या बॅन्डला साथ देणारं 'पब्लिक'. अशाच एका कार्यालयातून बाहेर येणारी एक मोठ्ठी वरात - सगळ्यात पुढं फटाक्यांचा धूर काढणारी तरुणाई, त्यामागं सुप्रसिद्ध 'ब्रास बॅन्ड', बॅन्डच्या तालावर नाचणारे प्रतिष्ठित मध्यमवयीन पुरुष, पुरुषांच्या खांद्याला खांदा आणि कंबरेला कंबर लावून नाचणार्या घरंदाज महिला, त्यामागं (नऊवारी, झब्बा, पगडी, वगैरे) पारंपारीक वेषात चार-पाच घोड्यांवर बसलेली किशोरवयीन मुलं-मुली, इथपर्यंत 'ब्रास बॅन्ड'चा आवाज पोचत नसेल की काय म्हणून डॉल्बीची सरकणारी भिंत, आणि त्यातून निघणार्या किंचाळ्यांच्या तालावर बेफाट थिरकणारी ज्ञानेश्वर-मुक्ताईपासून चांगदेवांपर्यंतच्या वयाची बेभान माणसं... अबबब! केवढा हा डामडौल, केवढी प्रतिष्ठा, केवढा खर्च, केवढा मोठेपणा! सहज म्हणून 'ब्रास बॅन्ड'वर वाजणारं गाणं ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्या बॅन्डवाल्याचं मनापासून कौतुक वाटलं. काय चपखल गाणं निवडलं होतं - "भोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दरशन छोटे...!"
गाणं
Sunday, August 18, 2013
A better thing to do...
Praising someone without any reason is a better thing to do than cursing someone without any reason.
A better thing to do...
Labels:
English,
मुक्तविचार
Saturday, August 10, 2013
The Complete Entertainer
Shah Rukh Khan is a family entertainer. His movies appeal to audience of any age, any state, any social status. You do not need higher IQ to enjoy his movies. Watch his Chennai Express for a complete entertainment package. Easy to understand jokes, funny characters, dialogues written considering the 'common man', and most important - no vulgar/double-meaning jokes, no steamy scenes, no skin-show. Yes, there is on-screen violence, but definitely much less than that in video/internet games kids play and cartoons they watch. A movie, after a long time, that can be watched with your entire family. (Even Bhag Milkha Bhag doesn't qualify as a family entertainer, since you cannot answer kids' questions like, why muslims killed sikhs during partition, what Milkha did with his Australian girlfriend, and why winning against Pakistan is sooooo important...) Dear Shah Rukh, you care for what a 'common man' wants from a movie, and you dare to offer that in your movies despite all the competition and criticism... that makes you the King of Bollywood!
The Complete Entertainer
Subscribe to:
Comments (Atom)