ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, March 3, 2021

Special Drive for Education in Maharashtra

An Appeal to the parents, citizens, and social organizations…


The Government of Maharashtra has launched a special drive to bring all children up to 18 years of age in the main stream of education. For this, all the primary, secondary, higher secondary school teachers as well as Anganwadi workers are conducting a door-to-door survey to find out children not enrolled in or not attending any Anganwadi, Balwadi, or any kind of school.


If you spot any child between 3 and 18 years of age around you, who should be enrolled in or attending a school, or children living at the construction sites, or on footpaths, or children begging at traffic signals, or children of sugarcane workers and brick kiln workers, then please visit your nearby Corporation school or Zilla Parishad school and report about these children.


Remember, every child never enrolled in a school, or dropped out of school, or temporarily migrated, or left out of school due to recent Covid crisis should also be included in this survey. Efforts to bring these children back to school can be planned accordingly.


Also, a ward-level or village-level committee has been formed under this special drive. As a voluntary organization or as an educationist, you can get involved in the functioning of this committee working under the chairmanship of your local Corporator or Sarpanch.


Let’s come together and help every child get its right to education!



पालक, नागरिक, आणि स्वयंसेवी संस्थांना आवाहन…


१८ वर्षे वयापर्यंतच्या सर्व मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक विशेष मोहिम सुरु केली आहे. अंगणवाडी, बालवाडी, किंवा पहिली ते बारावीपर्यंत शाळेत जाऊ न शकणारी मुले शोधून त्यांना जवळच्या शाळेत दाखल करण्यासाठी ही मोहिम सुरु आहे. यासाठी सर्व शाळांमधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक शिक्षक, तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस घरोघरी जाऊन अशा शाळाबाह्य मुलांची माहिती गोळा करीत आहेत.


तुमच्या आजूबाजूला, तुमच्या बघण्यात जर अशी ३ ते १८ वर्षांची मुले असतील, किंवा बांधकाम साईटवर राहणारी, फुटपाथवर राहणारी, रस्त्यावर सिग्नलला भीक मागणारी, ऊसतोडणी किंवा वीटभट्टी मजुरांची मुले किंवा वस्ती तुम्हाला माहिती असतील तर जवळच्या महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांची माहिती जरूर कळवा.


लक्षात घ्या, कधीही शाळेत न गेलेली, शाळा अर्धवट सोडलेली, तात्पुरते स्थलांतर झालेली, एवढेच नव्हे तर कोविड परिस्थितीमुळे शाळेत जाऊ न शकलेली मुलेसुद्धा यामध्ये नोंदवली जाणे गरजेचे आहे. त्यानुसार या मुलांना शाळेत दाखल करून घ्यायचे नियोजन करता येईल.


याशिवाय, तुमच्या वॉर्ड अथवा गाव पातळीवर यासाठी स्थानिक नगरसेवक किंवा सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली असेल. त्यामध्ये स्वयंसेवी संस्था किंवा शिक्षणतज्ज्ञ या नात्याने तुम्ही सहभागी होऊ शकता.


शोध दारोदारी । प्रबोधनाची फेरी ।

एक मूल न राही । शाळाबाह्य ॥







Share/Bookmark

Sunday, February 14, 2021

Mahanirvan - The Dread Departure by Satish Alekar

जगावेगळे आख्यान... महानिर्वाण!

कीर्तन, गोंधळ, भजन, अभंग, आणि गाण्याच्या भेंड्या! हा काही टिपिकल नाटकाचा फॉरमॅट नव्हे. सुरुवात-मध्य-शेवट असे घटक असलेली, दोन अंकांमंधे सांगितलेली गोष्ट म्हणजे हे नाटक नव्हे.

पंचेचाळीस वर्षांपूर्वी बसवलेलं हे नाटक आजसुद्धा दिमाखात उभं आहे, नव्हे, नाचतं-झुलतं आहे, प्रेक्षकांना झुलवतं आहे, खुलवतं आहे. यातली पात्रं बोलता-बोलता गाऊ लागतात, गाता-गाता नाचू लागतात, नाचता-नाचता भांडू लागतात, भांडता-भांडता अचानक थांबतात आणि प्रेक्षकांसमोर अशी उत्तरं मांडून जातात ज्यांचे प्रश्न त्यांना नाटकादरम्यान आणि नाटकानंतर सुद्धा छळत राहतात.

गीत-संगीत-संवादांचा जुळून येतो सुरेख त्रिकोण आणि प्रत्येकजण शोधत राहतो 'डावीकडचा तिसरा' कोण?

नचिकेत देवस्थळी, सायली फाटक, सिद्धार्थ महाशब्दे, आणि 'नाटक कंपनी'च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि हे अफलातून नाटक जन्माला घालणाऱ्या सतीश आळेकरांना अभिवादन!

ज्यांनी हे नाटक पूर्वी बघितलेलं नसेल, एकदा बघून समजलेलं नसेल, किंवा पुन्हा-पुन्हा बघायची इच्छा असेल, त्या सगळ्यांनी स्वतःच्या निर्वाणापूर्वी नक्की बघा - 'महानिर्वाण'!

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६





Share/Bookmark

Friday, January 22, 2021

Broken House (Poem)



I remember this house...

Nobody knows I was there

For a few days -

Locked up and abused

By someone I trusted!

I had to surrender

Or break away 

And free myself..

I chose the latter.

Nobody knows how I did it.

Nobody knows I did it!

But I'm glad I did it.

Don't tell anyone -

As I consider you

Someone I trust now...


- Mandar



Share/Bookmark

Who Is More Important (Poem)


They wanted a son -

To keep their family legacy;

To run their business;

To own their property...

The doctors said, No!

I had a weak heart..

And I had only one heart.

But I was also the wife

Of the only son of the family.

I had no choice;

The son was important..

The daughter-in-law wasn't!


- aksharmann



Share/Bookmark

Gumshuda Kaun (Hindi Poem)

 

मैं देखता रहता हूँ
गाडीयाँ आती-जाती रहती हैं
लोग चढते-उतरते रहते हैं
कोई किसी को नहीं पहचानता
फिर कोई अजनबी आता है
मुझ पर दया खाकर पूछता है
'बेटा, क्या तुम गुम हो गये हो?'
मैं कुछ नहीं कहता
उस भले इन्सान को नहीं बताता
की मैं तो हूँ मौजूद यहीं
गुमशुदा तो मेरे माँ-बाप हैं
मैं चलने को हूँ तैयार
मगर रास्ता ही गुमशुदा है...

- अक्षर्मन



Share/Bookmark

Coffee Shop Chalte Hain (Hindi Poem)

 

चलो, आज कॉफी शॉप चलते हैं...

सोने जैसे चमकते टेबल्स

गद्दों जैसी मुलायम कुर्सियाँ

गरम-गरम कॉफी

और बर्गर, केक, पेस्ट्रीयाँ...

कुछ खाओगे?

भूख लगी है?

नहीं, खा तो नहीं सकते

हाँ, देख जरूर सकते हैं

तभी तो उनके और हमारे बीच

काँच की दीवारें बनाई हैं...


- अक्षर्मन



Share/Bookmark

Friday, January 15, 2021

Importance of Storytelling

लहान मुलांना गोष्टी का सांगाव्यात?


खूप छान लेख आहे हा. मला आवडलेले काही मुद्दे -

“ज्ञान अथवा बोध मिळेल तेवढेच सांगावे व तेवढेच ऐकावे अशा केवळ व्यापारी धोरणावर गोष्टी सांगणे आम्हाला पसंत नाही. निव्वळ मनाचा आनंद, मौज, हास्य, विनोद यांनाही जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून शिक्षणातही ते असले पाहीजे. किंबहुना गोष्टी ऐकण्यात यांनाच स्थान मिळाले पाहिजे,” हे ताराबाई मोडक यांचे विचार सर्वांनीच नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक.

मुले निर्जीव वस्तूंमध्ये देखील प्राण फुंकून त्यांना जिवंत करत असतात. मुलांना सांगायच्या गोष्टींमधून माणसांपेक्षा जास्त प्राणी, पक्षी, झाडे, फुले, एवढेच नाही तर, सध्याच्या काळातील मोबाईल, कार, विमान, जेसीबी, अशी पात्रे भेटत राहिली पाहिजेत, असे वाटते.

मुले झोपताना, जेवत असताना त्यांच्या हाती मोबाईल देण्याऐवजी गोष्टी ऐकवल्या तर ते निश्चितच अधिक फायदेशीर ठरेल, या विधानाशी पूर्णपणे सहमत.

गोष्टीदरम्यानच्या संवादाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे. मुलांनी शांत बसून पूर्ण गोष्ट ऐकावी अशी अपेक्षा करणे बरोबर नाही. मधे-मधे प्रश्न विचारायला, स्वतःचे अनुभव आणि विचार मांडायला वाव मिळावा.

रेडिओ किंवा इतर माध्यमांद्वारे गोष्ट ऐकवणे हे एकांगी असल्याने गोष्टीदरम्यान चर्चा घडवून आणता येत नाही. प्रत्यक्ष गोष्ट सांगण्यातला हा सर्वात मोठा फायदा आहे, हे अगदी बरोबर!

मुलांसोबत काम करणाऱ्या सर्व पालकांनी, शिक्षकांनी, छोट्या-मोठ्या माणसांनी जरूर वाचावा असा लेख.

- मंदार शिंदे (गोष्टी सांगणारा माणूस)


Share/Bookmark